Marathi Nibandh:माणसाच्या दैनंदिन जीवनात अनेक सुख-दु:खाचे क्षण येतात. माझ्या आयुष्यात पण असे बरेचसे आनंदाचे क्षण  येऊन गेले. आपण सुखाचे क्षण पण त्या नव्या एकादाच क्षण हा अविस्मरणीय असतो. आतापर्यंतचा माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा सण म्हणजे माझा १० वी चा निकाल. ९०% मिळवण्याचं मी टारगेट ठेवलं होतं. आणि मला १० वी च्या परीक्षेत 89.60% मिळाले.


मी १० वी मध्ये असताना मला खूप अडचणी आल्या पण त्या सगळ्या पार करत मी हे यश प्राप्त केलं. माझी शाळा व माझे घर हे १० किमी होते.  माझी शाळा ही सर्वसामान्यांसाठी होती. शाळेच्या बस, व्हॅन काही नव्हते. काही कारणांमुळे आम्हासा लांब रहायला जाव लागलं. माझी शाला बदलली पन  मी त्या नवीन शाळेत जात  च नव्हते म्हणून परत मी माझ्या जुन्या शाळेत प्रवेश घेतला. आणि मग रोज मूला माझी आई कधी कधी माझे वडील सुद्धा मला शाळेत सोडवायला व घ्यायला यायचे. शाळेजवळ च माझा क्लास होता. माझा क्लास दिवसातून एकदा  असायचा. म्हणून रोज सकाळी मी ५ वाजता  क्लास  ला जायचे.  ५.30 ला शाळा सुटली की एक तास लवकर क्लास मध्ये जाऊन बसायचो .



मी एकटीच बसायचे म्हणून माझी मैत्रीण सुद्धा घरी न जाता रोज माझ्या सोबत लवकर क्लास  मध्ये यायची . मग ६.३० ते 2.30 पुन्हा अभ्यास करून रात्री ९/९.३० या घरी जायचे. माझी आई मला घ्यायला यायची. आम्ही ज्या रस्त्याने  जायचा तो रात्री सामसुम असायचा. माझ्या आईने माझ्यासाठी खूप हाल किती हो सहन केले. पावसाळ्यात खूप च त्रास होयचा. बिचारी पाऊस असला तरी ही मला सोडायला घ्यायला यायची.. रात्री ९ला घरी गेल्यावर मग मी जेवण करायचे आणि अभ्यासाला बसायच लिखाण जास्त असले की १२ नंतर परत अभ्यास करायचे .

आवियोजन प्रगोग अभ्यास कधी होयचाच नाही. माझे शिक्षक पण मला खूप सहकार्य करायच मी रोज सकाळी तास आणि संध्याकाळी १/ दीड नास पाठांतर करायच शाळेत ऑफ तास असला तर मागे जाऊन मी लिखाण  काम करायचे. दर रविवारी आमचा पेपर असायचा. आणि मी घरी ३ तासाचा टाईम लावून पेपर  सोडवायचे.

मी एक निश्चय केला होता. मला काजू कतली खूप आवडते. आणि मी ठरवलं होतं की जोपर्यंत  मी माझं टारगेट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी काजू कत्तली  नाही खाणार, दहावीचे पेपर तोड़ी परीक्षा मला चांगले गेले होते. आता निकालाची  वाट पाहत होते मी. निकालाच्या आदल्या दिवशी माझ्या आईने घरी काजू कत्तली  केली रात्रभर आम्ही जागेच होतो. मला तर खूप टेन्शन आले होते मी टारगेट पूर्ण करू शकेल ना ? मला कमी मार्कस पडले तर ?  मी निकाल चेक केला. आणि ८९.60% पाहून खूप आनंदी झाले. माझ आई वडील मामा मामी आनी आजोबा सगळेच खूप खुश झाले.

माझ्या आई वडील आजी च्या डोळ्यानले ते आनंदाश्रू पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. आईने कानूकतली ने माझ तोंड गोड केलं.

माझ्या मामी ने सुद्धा काजू कतली आणली होती. आजी ने १००० रु. मोठ्या काकांनी ५०० रू असे सर्वजण मला बक्षीस देऊन माझं कौतुक करीत होते.

आणि माझ्या शाळेत रामराज्य माध्यमिक विद्यालयात  सुधा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन माझा सन्मान करण्यात आला. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा ठा होता. मी माझा हा दिवस कधीच विसरू शकत नाही. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

- वैभवी कपिल दळवी 

Post a Comment