Ahmednagar: खर्च करण्याचा लावली होती पैज, युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु, कर्जत तालुक्यातील घटणा !
Ahmednagar: कर्जत (karjat) तालुक्यातील सुपे (Supe)तेथे पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झालेला आहे .मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली . दत्तात्रय झुंबर उबाळे (वय २७) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. युवक चिंचोली काळदात (Chincholi kaldat)…
Read More...
Read More...
Jalna: रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन,
पीकविमा पिककर्जासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक
Jalna:खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांनि पिकांचा विमा उतरीवलेला होता.अतिवृष्टीमुळे हातातोडांशी आलेले पिके वाया गेली.त्यानंतर चोहीकडून शेतकऱ्यांनी विमा मंजूर करा म्हणून ओरड सुरु केली व आम्हीही राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन…
Read More...
Read More...
केतकी चितळे कविता, केतकी ची वादग्रस्त पोस्ट
केतकी चितळे कविता, केतकी ची वादग्रस्त पोस्ट
Read More...
Read More...
कर्जत: दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत अभ्यासी सहल (Study Tour)
Karjat:रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत अभ्यासी सहलीचे (Study Tour) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात आणि इंद्रायणी हॉस्पिटल व कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी, पुणे येथे दिनांक…
Read More...
Read More...
अहमदनगर : भरदिवसा टेंपो चालकाची हत्या, जामखेड तालुक्यातील घटना
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील सुर्वे वस्तीवरील एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल ईश्वर सुर्वे (वय 32) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाच्या…
Read More...
Read More...
अंबालिका कारखान्याचा नोंद असलेला व कालावधी पूर्ण झालेला एक एकर ऊस दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस…
कर्जत: या यावर्षी अंबालिका साखर कारखाना, बारामती ॲग्रो व जय श्रीराम साखर कारखाना यांनी नोंद कर्जत व जामखेड तालुक्यातील पंधरा लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले आहे. तसेच आंबालिका व बारामती ॲग्रो यांनी…
Read More...
Read More...
पीक विमा यादी | पीक विमा यादी 2022 , अशी करा डाऊनलोड, यादीतील नाव लगेच चेक करा .
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY ) ही सरकार पुरस्कृत पीक विमा योजना आहे जी एका व्यासपीठावर अनेक भागधारकांना समाकलित करते.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)
चा उद्देश कृषी क्षेत्रात शाश्वत उत्पादनास सहाय्य करणे आहे.अनावश्यक…
Read More...
Read More...
औरंगजेब कबर कुठे आहे ? मृत्यू अहमदनगर मध्ये कुठे झाला ? लोक औरंगजेब कबर ला भेट का देतात ?
बादशाह औरंगझेबचा मृत्यू ३मार्च, १७०७ साली अहमदनगर येथे झाला. मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्यांचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.
खुलदाबाद हे समाधींचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे…
Read More...
Read More...
अहमदनगर: गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक ; आ.पवारांनी दिशाभूल करू नये.— डाॅ.सुनील गावडे
कर्जत , जामखेड तालुक्यातील अनेक शेतक-यांचा ऊस आजही शेतात उभा असताना लोकप्रतिनिधी मात्र दोन्ही तालुक्यातील संपुर्ण ऊस गाळप केल्याचे सांगुन ऊस उत्पादक शेतक-यांची कुचंबना करत, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करत असल्याचा आरोप भारतीय…
Read More...
Read More...
अहमदनगर: माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देऊन सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची गरज
Karjat: महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार संघाप्रमाणे सात विभागांमध्ये सात सैनिक मतदार संघ निर्माण करुन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा व राज्यसभेत प्रत्येकी एक जागा देऊन माजी सैनिकांना राजकीय आरक्षण…
Read More...
Read More...